A. सुवर्णदुर्ग
B. विजयदुर्ग
C. जंजिरा
D. सिंधुदुर्ग
Which of the following sea forts was not built by Shivaji Maharaj?
Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.
Please briefly explain why you feel this question should be reported.
Please briefly explain why you feel this answer should be reported.
Please briefly explain why you feel this user should be reported.
जंजिरा
रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. याचे खरे नाव जजीरे मेहरुब असे असून, जंजीरा म्हणजे पाण्यानी वेढलेले बेट व मेहरुब म्हणजे चंद्रकोर. अंबर सिद्दी याला जंजिरा संस्थानाचा मुल पुरुष मानला जातो कारण याने आपले प्राण पन्नाला लावून जंजिरा हा किल्ला आपल्या ताब्यात राखाल. या किल्ल्याचे स्वामित्व मिळवण्याचा खूप जनांनी प्रयत्न केला पण हा किल्ला मिळवणे कोणालाच शक्य झाले नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांचे देखील स्वप्न होते आणि जंजिरा किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये समाविष्ट करावा आणि स्वामित्व मिळवण्यासाठी शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी खूप प्रयत्न केले किल्यापर्यंत जाण्यासाठी आणि किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी (वाट बनवली तसेच समुद्रामध्ये किल्ला बांधला ज्याला पद्मदुर्ग जलदुर्ग किल्ला म्हणतात)